Saturday, August 8, 2009

ओरड की पोटशूळ?

राजयात निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने करमचारी संघटनांचया संपांना आणि राजकीय पक्षांचया आंदोलनांना उ*त आलेला आहे. एरवीच करमचा:यांचया संघटित झुंडशाहीपुढे दबून असलेलया सरकारची निवडणुकीचया तोंडावर या संघटनांना नाही महणणयाची हिंमतच नाही, सरकारचे हे शेपूटघाले धोरण या संघटनांचया पथयावरच पडत आहे. तयामुळे आपलया हवया तया मागणया, तयातही वेतनवाढीचया मागणया पूर्ण करून घेणयाचा सपाटा या संघटनांनी लावला आहे. या संघटनांची दादागिरी एवढी आहे की सरकारपकष तर तयांना वचकून असतोच, विरोधी पकषांचीही तयांचयाविरुद्घ बर काढणयाची हिंमत नसते. तुमचया मागणया भलेही नयायय असतील, परंतु सधया राजयाची आरथिक हालत खसता आहे, तयामुळे तुमही काही काळ सबुरी धरायला हवी, असे या संघटनांना समजावताना एकही राजकीय नेता दिसला नाही. वास्तविक विरोधी पकषांनी करमचारी संघटनांचया दादागिरीला सरकारने बळी पडू नये, महणून सरकारविरुदघ आंदोलन उभे करायला हवे होते; परंतु कोणत्याही राजकीय पकषाने ही हिंमत दाखवली नाही. विरोधी पकषांनी आंदोलने उभी केली ती भाववाढीचया विरोधात. सरकारचया नाकरतेपणामुळे महागाई परचंड वाढली आहे, सरवसामानयांचे जीणे हराम झाले आहे, अशा गर्जना करीत विविध राजकीय पकष रसतयावर उतरले आहेत, उतरत आहेत. महागाईसाठी सरकारला कोंडीत धरणारे हे विरोधी पकष राजय पावणे दोन लाख कोटींचया करजात बुडालेले असताना सरकारने आपलया कर्मचा:यांना सहावा वेतन आयोग लावणयाची हिंमत केली कशी, याचा जाब विचारणयास मातर तयार नाही. इथे एक गोषट विशेषततवाने लकषात घयायला हवी की, जया जया वेळी महागाई भडकलयाने लोकांचे जीणे हराम झालयाचे चितर उभे केले जाते, तयावर आंदोलने केली जातात, सरकारला महागाई रोखणयासाठी पावले उचलणे भाग पाडले जाते तया तया वेळी या महागाईचा संबंध केवळ कृषी उतपादनांशी असतो. भाजीपाला, कांदयाचे वगैरे भाव वाढले की लगेच लोकांचे जीणे दुषकर होऊन जाते, विरोधी पकषांचया घशाखाली घास उतरत नाही आणि सरकारलाही नीट झोप लागत नाही. या उतपादनांचे भाव वाढून चार पैसे शेतक:यांचया घरात गेले तर किती मोठे संकट उभे राहणार, या विचारानेच सगळे असवसथ होतात. दोन-पाच वरषांतून एकदा केवहातरी कृषी उतपादनाचे भाव वाढले की लगेच शेतकरी शरीमंत होईल, समृदघ होईल, शेतक:यांचया आतमहतया थांबतील; बाप रे! किती भयंकर चित्र आहे हे ! शेतकरी समृद्घ झाला तर आम्ही राजकारण कशाचया बळावर करायचे? शेतक:यांनी आतमहतया केलया नाही तर सरकारला खिंडीत गाठणयासाठी विरोधकांना संधी मिळणार कशी? शेतकरी समृद्घ झाला तर तयाचया नावावर ÓपॉकेजÓ काढता येणार नाही, ÓपॉकेजÓ बंद झाले तर शेतक:यांना चिकटलेलया राजकारणी, दलाल, नोकरशहा अशा विविध जळवांचे पोट कसे भरणार? शेतक:यांसाठी येणा:या ÓपॉकेजÓचया जीवावर पोसलया जाणा:या सहकारी बँकांचे दिवाळे निघणार नाही का? ही सगळी भयावह परिसथिती लकषात घेता शेतक:यांनी कायम दारिदरयात खितपत पडणेच योग्य ठरते. तयांनी सहन होते तोपरयंत टाचा घासत जगावे आणि अगदीच असहय झाले की आतमहतया करावी; परंतु आपलया समृदघीचे सवपन कधीही पाहू नये. या देशात शेतकरी कधीच समृदघ होऊ शकणार नाही, तयाला होऊ दिले जाणार नाही. तयासाठीचे जेवहा केवहा कृषी उतपादनांचे भाव थोडेफार वाढतात, समाजाचया चारी कोप:यातून आंदोलनाचे पेव फुटते. केवळ कांदयाचया भाववाढीने एका राजयात सततेवर असलेलया पक्षाला पुढचया निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता, ही घटना तर इतिहासात नोंद करून ठेवणयासारखी आहे. अतिरेकी येतात, बॉमबसफोट करतात, गोळीबार करतात, शेकडोंनी लोकांचे बळी घेतात; परंतु त्याची शिकषा आमही त्या सरकारला देत नाही; उलट पुनहा तयांनाच निवडून देतो; कांदा-कोथिंबिरीचे भाव वाढले की मातर आमही सरकार उलथून टाकतो, भारत महान आहे, असे महटले जाते ते उगाच नाही! खरेतर जया महागाईची आता चरचा सुरू आहे ती महागाई अशी कोणती जीवघेणी आहे, हे समजायला मार्ग नाही. डाळ, गहू, तांदूळ, भाजीपाला, तेल, गॅस, तिखट-मीठ या सगळया वसतूंचे लोकांचया मते सधया गगनाला भिडलेले भाव लकषात घेतले तरी चार माणसांचया कुटुंबासाठी एका दिवसाचया दोन वेळच्या जेवणाचा अधिकतम खरच सततर रुपयांपर्यंतच जातो. जेवणावर त्या कुटुंबाचे महिनयाला २१०० रुपये खरच होतात. आपलया देशात मजुरीचा नयूनतम दर शंभर रुपये, महणजेच महिनयाला तीन हजार रुपये आहे. याचाच अरथ महागाईने जगणे असह्य झाले, वगैरे गोषटी फालतू आहेत. या विरुदघ ओरड करणारे तर तयाहून फालतू आहेत. त्यांची ओरड महागाईविरुद्घ नसते तर आतापरयंत कच:याचया भावाने मिळणा:या भाजीपाला, धानय आदींसाठी इतर भपकेबाज खरचात करावया लागणा:या कपातीमुळे असते. शंभर मीटर अंतरावर असलेलया दुकानात पैदल किंवा सायकलने जाणयाऐवजी मोटरसायकलला किक मारणारेच भाजीपाला महागला म्हणून कपाळावर आठया आणून बोलताना दिसतात. सिनेमाचया हॉलमधये केवळ आपला Óसटेटस सिमबॉलÓ सांभाळणयासाठी बालकनीची तिकिटे काढणारेच डाळीचया भाववाढीने वयथित होताना दिसतात. ÓएसीÓमधये बसून चहाचा घोट घेणारेच साखरेचे भाव वाढलयाने चहाही कडू लागत असल्याचे भंकस ÓपीजेÓ मारत असतात. शहरातील चांगल्याशा हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवणासाठी जाऊन चार-पाचशेचा चुराडा करणारे मधयमवरगीय लोकच भेंडी आठ रुपये पाव झाली महणून शोक वयतत* करताना दिसतात. हीच मंडळी महागाईविरोधी आंदोलनासाठी रसतयावर उतरत असते. विविध राजकीय पकष याच लोकांचे परतिनिधित्व करीत असतात. कृषी उतपादनाचे भाव वाढले तर असा कोणता अनरथ होतो, शेतक:यांचयाच घरात चार पैसे अधिक जातात, असा विचार का केला जात नाही. कायम ओढगसतीचे जीवन जगणा:या शेतक:याला एखादया हंगामात थोडया शिलकीचया पैशांचे सुख मिळत असेल तर आपल्या पोटात लगेच दुखायला हवे का? नेहमीच्या तुलनेत पीक कमी आले की कृषी उतपादनांची भाववाढ होते. पीक कमी आले तरी पिकाचा उतपादनखरच कमी झालेला नसतो. अशा परिसथितीत भाववाढ झाली नाही तर तया शेतक:याचे किती नुकसान होईल, याचा विचार करायला नको का? महागाई वाढली अथवा सथिर राहिली तरी सरकारी करमचा:यांचे महागाई भतते सतत वाढतच असतात. महागाई वाढली महणून महागाई भतता वाढला; परंतु महागाई कमी झाली महणून हा भत्ता रदद झाला किंवा कमी झाला असे कधीतरी झाले आहे का? कधीतरी होईल का? आज डाळीचे भाव शंभर रुपये असतील तर उद्या ते पननासवर घसरतील; परंतु सरकारी करमचा:यांचा महागाई भतता कमी होईल का? मग जगाचा पोशिंदा असलेलया शेतक:यांचयाच नशिबात असा चढउतार का? कोणतीही अरथवयवसथा मजबूत वहायची असेल आणि तशीच राहायची असेल तर पैसा वयापक कषेतरात खेळता असणे गरजेचे आहे; परंतु इथे एकूण लोकसंखयेचया परमाणात सततर टकके असलेलया शेतक:यांचे खिसे नेहमीच रिकामे असतात आणि ते रिकामेच राहावेत, यासाठी परामाणिक परयतन होतात. अरथशासतराची ऐशीतैशीी करणारे हे धोरण जोपरयंत कायम आहे, तोपरयंत आपली अरथवयवसथा कधीही सुदृढ होऊ शकणार नाही. सतता, संपतती आणि संधीचे समन्यायी वाटप हाच विकासाचा मूलमंतर आहे, दुरदैवाने तयाचाच आमहाला, आमच्या सरकारला विसर पडला आहे.

No comments:

Post a Comment